कपड्यांचे पाणी घरासमोर आल्यावर वाद

दोघांकडून महिलेचा विनयभंग

बातमी शेअर करा...

कपड्यांचे पाणी घरासमोर आल्यावर वाद

दोघांकडून महिलेचा विनयभंग

जळगाव (प्रतिनिधी):
शहरातील शिवाजीनगर हुडको भागात कपडे धुण्याचे पाणी घरासमोर आल्याच्या कारणावरून वाद निर्माण झाला आणि त्यातून ४५ वर्षीय महिलेचा विनयभंग केल्याची घटना १७ मार्च रोजी घडली.

या प्रकरणी संबंधित महिलेने शहर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असून, दोघा संशयितांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
गैरवर्तन केले. यावरून पोलिसांनी संबंधितांविरोधात विनयभंगाचा गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाचा तपास पोलीस नाईक अश्विनी इंगळे करत आहेत.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम