गैर समजातून टोळक्याकडून तिघांना मारहाण

बातमी शेअर करा...

गैर समजातून टोळक्याकडून तिघांना मारहाण

जळगाव : मित्रांसोबत चर्चा करीत असतांना

झालेल्या गैरसमाजातून शेख फारुख शेख सत्तार (वय ३४, रा. बत्तीसखोली भुसावळ) यांच्यासह त्यांचे मित्र सोनू व इमरान या दोघांना तिघांनी शिवीगाळ करीत मारहाण केली.

ही घटना दि. १० मार्च रोजी रात्री सव्वाआठ वाजेच्या सुमारास ही घटना गोदावरी कॉलेजसमोर घडली. यापक्ररणी संशयित राजेश रमेश अहिरराव, राजेंद्र विजय कोळी (दोघ रा. कांचननगर) व पराग वसंत चौधरी (रा. अयोध्या नगर) या तिधांविरुद्ध एमआयडीसी पोलिसात अदखलपात्र गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. तपास पोहेकॉ किशोर निकुंभ हे करीत आहे.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम