‘जल संवर्धन’ करणे काळाची गरज -गुलाबराव पाटील

मुक्ती फाउंडेशनच्या पत्रकाचे पालकमंत्र्याच्या हस्ते प्रकाशन

बातमी शेअर करा...

‘जल संवर्धन’ करणे काळाची गरज -गुलाबराव पाटील

मुक्ती फाउंडेशनच्या पत्रकाचे पालकमंत्र्याच्या हस्ते प्रकाशन

प्रतिनिधी । जळगाव

पाण्याचा थेंब न थेंब मौल्यवान असून आपण सर्वांनी मिळून जल संवर्धन करणे काळाची गरज आहे, असे मत पाणीपुरवठा व स्वच्छतामंत्री तथा पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी व्यक्त केले.

जागतिक जल दिनानिमित्त मुक्ती फाउंडेशनतर्फे जल जागृती अभियान पत्रकाचे प्रकाशन पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्याहस्ते करण्यात आले. याप्रसंगी ते बोलत होते. या वेळी जल जागृती पत्रकाचे प्रकाशन करतांना पालकमंत्री गुलाबराव पाटील, मुक्ती फाउंडेशनचे अध्यक्ष मुकुंद गोसावी यांसह मान्यवर.
मुक्ती फाउंडेशनचे अध्यक्ष मुकुंद गोसावी, नवलसिंग राजे पाटील, दिव्यांग पुनर्वसन केंद्राचे एस.पी. गणेशकर, डॉ. मेहुल पटेल, सागर पाटील, वैभव निकुंभ आदी उपस्थित होते.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम