तुम्ही जर नेहमी आजारी असाल तर ‘हे’ उपाय करून पहा

बातमी शेअर करा...

दै. बातमीदार । २८ ऑक्टोबर २०२२ । तुमच्या परिवारात जर नेहमी दवाखाना सुरु असले तर तो काळ खूप वाईट सुरु आहे. एकामागे एक असे घरातील सर्व सदस्य आजारी पडतात. त्यावेळी अनेक उपचार करूनही काही आजारांचे निदान लागत नाही. त्यावेळी शास्त्र, पुराणातील काही उपायांचा आधार घ्यावा लागतो. असाच एक उपाय जाणून घेऊया.

घरात सतत येणाऱ्या अडचणींवर शास्त्रात अनेक उपाय आहेत. स्मशनभुमीसारख्या ठिकाणाला लोक नकारात्मक उर्जेचे क्रेंद्र मानतात. या ठिकाणी माणूस मेल्यावर जातो किंवा कोणाला तरी दहन करायला जातो. पण, आज आम्ही जो उपाय सांगणार आहे तो स्मशनभूमीशी संबंधित आहे. स्मशानभूमीतील एक वस्तू तूमच्या अडचणी दूर करण्यास मदत करेल. ती कोणती ते पाहुयात.
ज्योतिषशास्त्र आणि तंत्रशास्त्रानुसार स्मशानभूमीच्या मातीमध्ये खूप शक्ती असते असे मानले जाते. कारण या मातीवर चांगले आणि वाईट दोन्ही प्रकारचे दहन केले जाते. स्मशानभूमीच्या मातीमध्ये सकारात्मक आणि नकारात्मक दोन्ही ऊर्जा असतात असेही म्हटले जाते. त्यामुळे आपल्याला येणाऱ्या अनेक अडचणी सोडवण्यातही ती मदत करते असे शास्त्रात म्हटले आहे.
स्मशानातील वातावरण भितीदायक असले तरी तिथे जाऊन हा उपाय करावा लागणार आहे. स्मशानभूमीत जाऊन एक रूपयांची काही नाणी पसरवायची आहेत. कबुतराला दाणे टाकतो तशी ही नाणी तूम्हाला स्मशानात फेकायची आहेत. हे काम करताना केवळ देवाचे नामस्मरण करावे. तूमच्या अडचणी, कुटुंब यांचा विचार करू नका.

जर घरात कोणी आजारी असेल. त्याच्यावर औषधांचा फरक पडत नसेल तर तर रात्रीच्या वेळी रुग्णाच्या डोक्यावर तांब्याचे नाणे ठेवावे. ते नाणे दुसऱ्या दिवशी स्मशानभूमीत फेकून द्या. यामुळे औषधाचा परिणाम दिसून येईल. त्या व्यक्तीची लवकरच या आजारातून सुटका होईल.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम